नवीन युगातील आधुनिक शस्त्रांचा समावेश करून घेण्यासाठी सशस्त्र दलांनी जलद प्रक्रियेअंतर्गत भारतीय संरक्षण कंपन्या आणि स्टार्टअप्सशी करार केले आहेत. यामुळे देशात उत्पादन केलेल्या गोष्टी...
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगतने एसएल ३ स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके...
लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) नव्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत नवा वाद सुरू झाला आहे. नव्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली आहे. मात्र विद्यापीठातील एका...
पुणे जिल्ह्यांतील लहान- मोठ्या गावांबरोबरच शहरांच्या हद्दीलागत बिबट्यांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक अस्वच्छता आणि भटक्या प्राण्यांमुळे बिबटे आता शहरांच्या हद्दीलगत येण्याचे प्रमाण वाढले आहे....
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्यावेळी मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप राय हे आपल्या वैयक्तिक सामन्याच्या वेळी सोबत नको, असे म्हटले होते. त्यावरून भारतीय टेबल टेनिस...
ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने मुंबईत आणि उपनगरांत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणी साठ्यात...
बोरिवली पश्चिमेकडे असलेल्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर शनिवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात जात असतात. या दिवसांत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून ज्यादाच्या बसही सोडण्यात येतात. मात्र या बस...