संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या संघात स्थान मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे. विशेषतः पाच जागांसाठी तीव्र...
मुंबईतील बीडीडी चाळीतील सर्वच इमारती जीर्ण झालेल्या असून त्या वाईट अवस्थेत आहेत. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग...
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना तो साधेपणाने साजरा करण्यासाठी पालिकेने घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच...
बेळगावात भाजपाच्या दणदणीत विजयामुळे शिवसेनेला पुन्हा मराठी अस्मिता आठवली आहे. ‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली तेव्हा महाराष्ट्रात काही लोकांनी पेढे वाटले होते....
केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिलीय. सुप्रीम कोर्टानं मागील सुनावणीवेळी एनडीए आणि...
मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचे प्रकरण आणि त्याच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या यासंदर्भात १० हजार...
बेस्टने १ सप्टेंबर पासून केलेल्या वेळापत्रक बदलाने मुंबईकर चांगलाच त्रस्त झालेला आहे. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला अनेकांची मदार केवळ बसवरच आहे. तसेच सध्याच्या घडीला सरसकट...
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी, तिसर्या लाटेचा इशारा सर्वाधिक धोका झोपडपट्टीला असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. परंतु आता...