प्रथमच भारताच्या चार नौकानयपटूंची ऑलिम्पिकसाठी निवड
प्रथमच भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार नौकानयनपटूंचा समावेश होणार आहे. संपूर्ण देशासाठी आणि देशवासीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब ठरली आहे.
विष्णु...
राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात पाच लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय...
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटच्या विक्रीला बंदी केली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल...
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा...
अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. (एईएमएल) या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी नवा उपक्रम चालू केला आहे. या अंतर्गत ज्या ग्राहकांना अपारंपारिक उर्जास्रोतांपासून बनवलेली वीज वापरायची असेल...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज...
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह चोविसावी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते....
भारत पॅरिस करारातील आपले वचन पुर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गांवर आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे दूत जॉन केरी यांना दिला....
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचं बिगुल आजपासून म्हणजेच ९ एप्रिलला वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात...