29.4 C
Mumbai
Friday, May 15, 2026
घरविशेष

विशेष

१९९० पासून सुमारे १६.७ लक्ष भारतीयांनी वायू प्रदुषणाने प्राण गमावले

२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका 'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध...

कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे. कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी...

इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलरने वाढवेल- रविशंकर प्रसाद.

भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या...

वाढत्या तापमानामुळे किनारपट्टीवरील ४.५ कोटी लोक २०५० पर्यंत विस्थापित होणार…

पर्यावरणातील बदलांमुळे २०५० पर्यंत भारतात सुमारे ४.५ कोटी लोक विस्थापित होऊ शकतात. पॅरिस करारातील तरतुदींचे काटेकोर पालन न झाल्याने जागतिक तापमानवाढ, वादळे, पूर, दुष्काळ...

बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

अमेरीकी सिनेटच्या चौकशी समितीचा ठपका विमान उड्डाण करताना अचानक बिघाड झाल्यास वैमानिकाचा प्रतिसाद कसा असावा याबाबत चाचण्या घेताना बोईंग कंपनीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा ठपका सिनेटच्या...

झोजिला जवळ पर्यटन केंद्र उभे करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

श्रीनगर- लेह महामार्गावरील झोजिला बोगद्याजवळ हिवाळी पर्यटन केंद्र उभे करण्यासाठीच्या चर्चेला सरकारने सुरूवात केली. सरकार सर्व आधुनिक सुखसोईंनी युक्त असे पर्यटन केंद्र उभारू इच्छित...

तलावात सापडले इ.स.पू. ६-१२व्या शतकातील शिल्पपट

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर तलावातील गाळ काढताना इ.स.पू ६ ते १२ व्या शतकातील काही शिल्पपट सापडले. हा तलाव पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला...

सिंचनाच्या नव्या पध्दतीचा वाळवंटी प्रदेशातील शेतकऱ्यांना आधार

आय.आय.टी दिल्लीच्या 'सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजीने' विकसीत केलेल्या सिंचनाच्या नव्या उपकरणामुळे वाळवंटीय क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची नवी पध्दत खुली झाली आहे.  कोरोना महामाहीच्या...

शिक्षण क्षेत्रात मोदी सरकारची आघाडी

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांतील नामांकित संस्था देशात असतील तर युवकांना संधीची नवीन दारे उघडली जातील. युवकांच्या उन्नतीला डोळ्यापुढे ठेऊन...

चीन चंद्रावर भाज्या पिकवू शकेल का? संशोधनातून काय निष्कर्ष निघाला?

चॅंग इ-५ हे चीनचे अंतरिक्ष यान, चंद्रावरील मातीच्या नमुन्यासह सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले. अवकाश संशोधन क्षेत्रात चार दशकांच्या अंतराने चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात आले. या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा