28.8 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरविशेष

विशेष

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच...

अमेरिकेच्या सैन्य पुरस्काराने मोदींचा गौरव!

'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकन सरकारचा महत्वाचा सैनिकी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर...

अखेर नागा फुटीरतावाद्यांनी हत्यारं टाकली…शांतीवार्तासाठी प्रस्ताव!

नागालँडच्या 'नॅशनल सोशालिस्ट कौन्सील ऑफ नागालँड' (खापलांग गट) या फुटीरतावादी समूहाने युद्धविराम जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला...

पिके, सीके सब फिके है….नरोत्तम मिश्रांचा हल्लाबोल!

भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. प्रशांत किशोर यांनी...

स्कायरूट एअरोस्पेसची घन इंधन इंजिन चाचणी यशस्वी

'स्कायरूट' या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर...

१९९० पासून सुमारे १६.७ लक्ष भारतीयांनी वायू प्रदुषणाने प्राण गमावले

२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका 'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध...

कोविड महामारी रेल्वेच्या पथ्यावर

मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे. कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी...

इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे उत्पादन भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलरने वाढवेल- रविशंकर प्रसाद.

भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या...

वाढत्या तापमानामुळे किनारपट्टीवरील ४.५ कोटी लोक २०५० पर्यंत विस्थापित होणार…

पर्यावरणातील बदलांमुळे २०५० पर्यंत भारतात सुमारे ४.५ कोटी लोक विस्थापित होऊ शकतात. पॅरिस करारातील तरतुदींचे काटेकोर पालन न झाल्याने जागतिक तापमानवाढ, वादळे, पूर, दुष्काळ...

बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

अमेरीकी सिनेटच्या चौकशी समितीचा ठपका विमान उड्डाण करताना अचानक बिघाड झाल्यास वैमानिकाचा प्रतिसाद कसा असावा याबाबत चाचण्या घेताना बोईंग कंपनीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा ठपका सिनेटच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा