भारताच्या ओडिशातील बालासोर मध्ये २ जून रोजी तिहेरी ट्रेन अपघात झाला. हा अपघात इतिहासातील सर्वात भयानक अपघात मानला जात आहे.आलेल्या माहितीनुसार या अपघातात २८८...
ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जण ठार झाले असून ५४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ९००हून अधिक प्रवासी जखमी झाले...
नवी दिल्लीत भररस्त्यात साक्षीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिल खानला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. साहिल खान याला अटक केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा येथे झालेल्या अपघातस्थळाला भेट दिली आणि तेथील परिस्थितीची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी या अपघाताला जे जबाबदार आहेत, त्यांना...
जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा आता राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश...
यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल ८३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. याचा अर्थ या कालावधीत दररोज सुमारे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या...
ओदिशात बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या झालेल्या भीषण अपघातानंतर त्यातील प्रवाशांचा कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यातील एका प्रवाशाने आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन...
आसाममध्ये दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत सुमारे २८० जणांचा मृत्यू तर ९००हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रेल्वे अपघातानंतर राष्ट्रीय आपत्कालीन बचाव...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशात बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातस्थळी भेट दिली आणि परिस्थितीची माहिती करून घेतली. कटक येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची...
अंतराळवीरांना प्रथमच अंतराळात सोडण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. या मोहिमेदरम्यान विविध तांत्रिक बाबींवर काम केले जात आहेच, मात्र अंतराळात भारतीयांना...