राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बोरिवली येथील जन सेवा केंद्रतर्फे “राष्ट्र वंदना” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा आणि...
मुंबईच्या प्रशासकीय व्यवस्थेत एक ऐतिहासिक बदल झाला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नव्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शीतला मंदिरात मंगळवार, ३१ मार्च रोजी धार्मिक मेळाव्यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत किमान आठ महिला ठार झाल्या असून...
देशातील बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांवर कडक कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंत १,१०५ प्रकरणांची चौकशी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती देताना...
मुंबईच्या प्रशासकीय व्यवस्थेत एक ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नव्या आयुक्त म्हणून नियुक्ती...
कल्पना करा, आपण पहाटेच वेळासच्या किनाऱ्यावर उभे आहोत. हलकीशी गार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येतेय. समोर अथांग पसरलेला अरबी समुद्र. लाटांचा मंद आवाज आणि आकाशात...
भारतीय वायुसेनेची लॉजिस्टिक क्षमता मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) ६० मीडियम...
‘धुरंधर २: द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रदर्शनाच्या अवघ्या ११ दिवसांत...
भारताने आपली हवाई संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून आणखी पाच एस ४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स प्रणाली खरेदीस...
जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने शेजारी देश श्रीलंकेला मोठा दिलासा देत ३८,००० मेट्रिक टन (एमटी) पेट्रोलियमचा पुरवठा केला आहे. या मदतीमुळे इंधन तुटवड्याने त्रस्त...