“राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बाहुलीसारखे नाचवायला लावले. त्या तुलनेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सिंदूराचा सन्मान केला, देशवासीयांना आश्वासने दिली आणि ती पूर्ण करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.”
“तरीही पंतप्रधान मोदींना ‘कमकुवत’ म्हणणे हे हास्यास्पद आहे. देशासाठी निर्णायक पावले उचलणाऱ्या नेत्याला अशी टीका करणारेच खरे अर्थाने कमकुवत आहेत,” असेही सिन्हा यांनी ठणकावून सांगितले.
हे ही वाचा :
प्रशांत किशोर यांना तोट्यातील कंपन्यांकडून मिळाले कोट्यवधी
नेपाळनंतर आता फिलीपिन्समध्येही सरकारविरोधात तीव्र निदर्शने!
ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश, २ किलो ड्रग्ज जप्त
सुप्रिया सुळे आर्थिक आरक्षणाच्या बाजूने, मुलाखतीत केले वक्तव्य
ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी केवळ देशाचेच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर जर भारताच्या इतिहासात कोणी पंतप्रधान झाला असेल तर तो नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले आहे.







