25 C
Mumbai
Monday, December 15, 2025
रविवारी, १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेक्षकांकडून काही काळ हुर्यो उडवली गेली पण फडणवीसांनी तो प्रसंग एका वेगळ्या पद्धतीने हाताळला आणि त्याचे कौतुक झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वानखेडेवर उपस्थित मेस्सीच्या समोर...
Power Gilt
National Stock Exchange

वानखेडेवर मेस्सीच्या कार्यक्रमात धावून आला ‘गणपती बाप्पा’

रविवारी, १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या...

मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट

'सर्वांसाठी घरे' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे...

तेलंगणामध्ये पंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू

तेलंगणामध्ये ग्राम पंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. सकाळी ७ वाजता कडक सुरक्षा...

राहुल-अदानींनी हात मिळवला, फोटो नाही काढला!

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने टीका करणारे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी...

विरोधक घुसखोरांच्या बाजूने

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, विरोधक...

७० वर्षांच्या वृक्षाच्या बेकायदा छाटणीप्रकरणी चौकशी करणार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील नगरपालिकेच्या शेजारील रस्त्यालगतच्या ७० वर्षे जुने वृक्ष तोडल्याप्रकरणी सखोल चौकशी...

“पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचे षडयंत्र!”

पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी केली आहे....

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

‘संवेदनशील सरकार, सुरक्षित नागरिक’

गुजरात सरकारद्वारे संचालित मुख्यमंत्री राहत कोष (सीएमआरएफ) संकटाच्या काळात राज्यातील नागरिकांसाठी प्रभावी सुरक्षा-कवच ठरला आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच गंभीर आजार व जीवनरक्षक उपचारांपर्यंत या निधीची व्याप्ती सातत्याने वाढत...

‘मैं तो आरती उतारूं’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचल्या उषा मंगेशकर

९० च्या दशकातील मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ‘मैं तो आरती उतारूं संतोषी माता की’ हे गाणे नेहमीच लोकांच्या ओठांवर राहिले...

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ

राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे.सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असे...

ऊर्जा संरक्षण हेच सर्वाधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जेचा सर्वात विश्वासार्ह स्रोत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार २०२५ तसेच ऊर्जा संरक्षणावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार प्रदान केले....

इतर नवीनतम कथा

या आयुर्वेदिक उपायाने फुटलेल्या टाचांपासून मिळेल सुटका

आयुर्वेदानुसार आपली त्वचा ही शरीरातील अंतर्गत स्थितीचे प्रतिबिंब असते. शरीरात कोरडेपणा वाढला किंवा पोषणाची कमतरता झाली, तर त्याचा परिणाम सर्वात आधी पायांवर आणि टाचांवर...

एनर्जी बूस्टर मध : इम्युनिटी वाढवतो…

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि अनियमित दिनक्रमात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा वेळी निसर्गाची अमूल्य देणगी म्हणजे मध. तो केवळ चवीला गोड...

‘संवेदनशील सरकार, सुरक्षित नागरिक’

गुजरात सरकारद्वारे संचालित मुख्यमंत्री राहत कोष (सीएमआरएफ) संकटाच्या काळात राज्यातील नागरिकांसाठी प्रभावी सुरक्षा-कवच ठरला आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच गंभीर आजार व जीवनरक्षक उपचारांपर्यंत...

दिवसात किती वेळा आणि केव्हा पाणी प्यावे?

मानवी शरीराचा सुमारे ४० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे, त्यामुळे शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी मेंदू, हृदय, स्नायू आणि पचनशक्ती योग्य प्रकारे कार्य...

‘मैं तो आरती उतारूं’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचल्या उषा मंगेशकर

९० च्या दशकातील मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ‘मैं तो आरती उतारूं संतोषी माता की’ हे गाणे नेहमीच लोकांच्या ओठांवर राहिले आहे. टीव्हीवरही हे गाणे प्रचंड...

वानखेडेवर मेस्सीच्या कार्यक्रमात धावून आला ‘गणपती बाप्पा’

रविवारी, १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यूंच्या कार्यक्रमावर इस्लामी दहशतवादी हल्ला; १२ ठार

ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॉन्डी बीचवर रविवारी संध्याकाळी दोन बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. न्यू साउथ वेल्सचे मुख्यमंत्री...

मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट

'सर्वांसाठी घरे' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत....

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ

राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे.सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत...

ऑपरेशन सागर बंधु : कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित करण्यासाठी भारतीय सेनेची ठोस पावले

दित्वाह चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी भारत सातत्याने श्रीलंकेला मदत करत आहे. ऑपरेशन सागर बंधु अंतर्गत भारतीय सेनेने श्रीलंकेत आवश्यक कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल करण्यासाठी...