30.9 C
Mumbai
Sunday, June 21, 2026

Dinesh Kanji

1188 लेख
0 कमेंट

ठाकरे सरकारला राम विरोधाची उबळ

अयोद्धेत भव्य राम मंदीर उभारण्याचा संकल्प देशातील जनतेने सोडला आहे, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या संकल्पाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अयोद्धेतील राम...

मुख्यमंत्री घरी बसलेत, मंत्रीपदाची शपथ न घेतलेले लोक राज्य चालवतायत… देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

राज्यात सध्या मुख्यमंत्री सरकार चालतायत असं वाटत नाही. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाही असे नेते सरकार चालवत आहेत, गोपनीय फाईल्स घरी नेऊन निर्णय घेतले जात आहेत, घणाघाती आरोप विधानसभेचे...

जयंतराव अभिनंदन, जातीसाठी माती खाल्लीत…

जयंतराव अभिनंदन, जातीसाठी माती खाल्लीत... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली. मुंडेच्या ओबीसीपणाची ढाल करून त्यांनी त्यांचा बचाव तर केलेलाच आहे,...

तिरुपती देवस्थानाच्या पैशावर जगनमोहन रेड्डींचा डोळा – सुनील देवधर

"आंध्रमध्ये बहुसंख्य हिंदूंनी दिलेल्या करातून ख्रिस्ती मिश्नर्यांना सरकारी तनखा दिला जातो, हेच मिशनरी हिंदूंचे धर्मांतरं करतात. आमचा याला विरोध आहे"...... भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर...

रंगलेल्या तोंडाचे राष्ट्रवादी….

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भानगडी सातत्याने चर्चेत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक ही या यादीतली ताजी भर....

नव्या वोट बँकच्या शोधात शिवसेना

भाजपाच्या हातावर तुरी देऊन सत्तेवर आलेली शिवसेना सध्या नव्या मतदाराच्या शोधात आहे. सत्तेचा लोलक आपल्या बाजूला झुकलेला ठेवायचा असेल तर हक्काचा मतदार हवाच. राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे अस्थिर झाल्यामुळे...

काँग्रेसची औरंग निष्ठा…

काँग्रेस पक्ष घसरणीचा रोज नवा टप्पा गाठतोय परंतु तारु बुडत असूनही पक्षाला केलेल्या चूका सुधारण्यात रस दिसत नाही. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद नामांतरला कडाडून विरोध करत यावर...

अहमद पटेल, व्होरांनंतरची काँग्रेस…

अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा या बुजुर्ग काँग्रेस नेत्यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकारणाच्या पटावर गांधी घराण्यासाठी शह-काटशहाचे खेळ खेळणारे हे नेते गमावल्यामुळे काँग्रेससाठी येता काळ...

Dinesh Kanji

1188 लेख
0 कमेंट