लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे कधी बाथरुममध्ये घसरून डोक्यावर पडले होते की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, परतुं अलिकडे त्यांच्या लिखाणावरून त्यांच्या डोक्यावर परीणाम झाला असावा असे सारखे वाटत...
भारताचे माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचे ‘बाय मेनी ए हॅपी एक्सिडेंट’ हे ताजे आत्मचरीत्र नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने झी न्यूज या चॅनलवर त्यांची मुलाखत झाली. पुस्तकात केलेल्या...
यूपीएच्या कार्यकाळात देशात सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदू समाजाचा द्वेष करणारे टोळके सत्ता राबवित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. यूपीएच्या २००४ ते २०१४ या काळात हिंदुंना अपमानित...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लालकिल्ल्यात खलिस्तान समर्थकांचा हैदोस सुरू असताना ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया आणि अमेरीका आदी देशांतील भारतीय दूतावासा समोर खलिस्तान समर्थकांची निदर्शने सुरू होती. भारतातील शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठींबा...
निवृत्त ले.जनरल डी. बी शेकटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग
चीनच्या ताब्यात आपली किती भूमी आहे? ती कधी घेतली आहे?
हे नेहरुंपासून सुरू आहे. काँग्रेसच्या काळात हे वारंवार झाले. देशाचे परराष्ट्र मंत्री...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात एखाद्या सणाचे वातावरण असते. पहाटे उठून तिरंग्याला सलामी देताना कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, श्रीमंत, सामान्य, असामान्य अशा सगळ्यांचा उर भरून येतो. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या...
शत्रू देशांच्या तुलनेत संरक्षण सज्जतेच्या बाबतीत भारत कुठे उभा आहे?
भारताला धोका फक्त बाह्य आक्रमणांचा नाही. परकीय शक्तींना देशांर्गत शत्रूंकडून नेहमीच सहाय्य मिळत राहीले आहे. मोहम्मद गझनवीच्या काळापासून ही समस्या...
निवृत्त ले.जनरल डी.बी.शेकटकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या समस्येवर केलेले खणणीत भाष्य. भारत कसा संपवू शकतो शेजा-यांचा उपद्रव.
वाचा मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत फक्त न्यूज डंकावर.
शत्रू देशांच्या...
सत्तेवर आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना कवडीची मदत न करणारे शरद पवार आज आझाद मैदान येथील शेतकरी आंदोलनामध्ये सामील झाले. त्यांनी शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात यापूर्वी घेतलेल्या अनेक भूमिकेपासून घुमजाव केलेले आहे....