मविआ सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीला पाठीशी घातले गेले. एकप्रकारे शिवसेना नेतृत्व करत असलेल्या या सरकारने सावरकरांच्या बदनामीला समर्थन दिले. पण आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सावरकरांची बदनामी करणाऱ्यांविरोधात...
राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तिला हार पचवणे जमायला हवे. ज्याला हे झेपत नाही, त्यांनी राजकारणाच्या वाट्याला जाऊ नये. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच स्पीरीट गेली अडीच वर्षे दाखवले. राष्ट्रवादी...
राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तिला हार पचवणे जमायला हवे. ज्याला हे झेपत नाही, त्यांनी राजकारणाच्या वाट्याला जाऊ नये. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच स्पिरीट गेली अडीच वर्षे दाखवले. राष्ट्रवादी...
‘संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही,’ अशी दर्पोक्ती अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आदीत्य ठाकरे यांनी केली होती. कोणतेही योगदान नसताना हाती आयत्या चालून आलेल्या सत्तेचा अहंकार आणि माज या विधानात होता....
'संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही,' अशी दर्पोक्ती अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी केली होती. कोणतेही योगदान नसताना हाती आयत्या चालून आलेल्या सत्तेचा अहंकार आणि माज या विधानात होता....
शिवसेनेच्या हातून सत्ता गेल्यानंतर पक्षही जातोय असे चित्र दिसते आहे. पडझड सुरू झाली आहे, ती थांबण्याचे नाव नाही. डोंगरावरून घरंगळणारा धोंडा पायथ्यापाशीच जाऊन थांबतो, तसे काहीसे होत चालले आहे....
शिवसेनेच्या हातून सत्ता गेल्यानंतर पक्षही जातोय असे चित्र दिसते आहे. पडझड सुरू झाली आहे, ती थांबण्याचे नाव नाही. डोंगरावरून घरंगळणारा धोंडा पायथ्यापाशीच जाऊन थांबतो, तसे काहीसे होत चालले आहे....
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर ‘निष्ठावंत शिवसैनिक हेलावलाय’, असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे अनेक नेते पक्षासोबत असल्याच्या आणाभाका घेतायत, ‘त्या’ आमदारांना लाखोली वाहतायत, गद्दारांना...
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर 'निष्ठावंत शिवसैनिक हेलावलाय', असे चित्र निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे अनेक नेते पक्षासोबत असल्याच्या आणाभाका घेतायत, ‘त्या’ आमदारांना लाखोली वाहतायत, गद्दारांना...
जनादेश मिळून सुध्दा सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आजच्या भाषणात उध्दव ठाकरे यांचे उट्टे काढले. आजच्या भाषणात त्यांना रामगोपाल वर्माचा सत्या का आठवला???