बीसीसीआयने शिक्षेतून मुक्त केल्याचे पत्र दिले
न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह
डावखुरा फिरकी गोलंदाज आणि मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर घालण्यात...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षाच्या २२व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एक भीती व्यक्त केली की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था आज अत्यंत गंभीर आहे. देशात भाजपाचे...
रतन टाटा यांचे सावत्र बंधू स्वीकारतील जबाबदारी
वेस्टसाईड, क्रोमा, स्टार बझार, स्टार बक्स अशा एकापेक्षा एक दिग्गज आणि नफ्यातल्या कंपन्यांच्या विपणन म्हणजेच मार्केटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणारे नोएल टाटा सध्या...
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष आणि सदस्य लालचंद राजपूत तसेच राजू कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्राला अखेर एमसीएच्या लोकायुक्त विजया ताहीलरामाणी यांच्याकडून उत्तर मिळाल्याचे कळते.
२३ मे रोजी...
भारताने लसीकरणाच्या धोरणात गोंधळ घातला असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. किंबहुना, खिल्ली उडविली जाते. आपण लसीकरणात कमी पडलो असे दावे करत हेटाळणी केली जाते. मुख्य म्हणजे ते करताना...
राजकारणात अनेक लोक एकमेकांवर आरोप करतात, त्यावर वादविवाद होतात. सनसनाटी निर्माण होते, पण सर्वसाधारणपणे हे संकेत असतात की, कुणीही एकमेकांशी झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या भेटी, त्यातले संवाद उघड करायचे नसतात....
महापालिकेने लसीसाठी निविदा मागवण्याची शेवटची तारीखही आता संपली. त्यामुळेच महापालिकेकडे आलेल्या ९ निविदांमधूनच आता पडताळणी करण्याची वेळ आलेली आहे. ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) साठी १ कोटी लस डोस...
राजे महालात येरझाऱ्या घालत होते…त्यांच्या मनाची घालमेल लपत नव्हती...कसल्या तरी विचारात गढले होते...मुठी आवळल्या होत्या...कपाळावर घर्मबिंदू चमकू लागले होते... प्रधानांनी हे पाहिलं आणि संधी पाहून अदबीनं विचारलं...महाराज, चिंतेचं काय...
भाजपाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्या पद्धतीने पोलिस अधिकारी या युवकाला मारहाण करत आहेत, ते दृश्य पोलिसांबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागण्यास कारणीभूत...
राज्यभर लागलेल्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून हे नुकसान आता सहन करण्यापलीकडे गेले आहे. व्यापाऱ्यांचे तब्बल ४० हजार कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कोणताही तोडगा निघताना दिसत नाही....