राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे...
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या असून मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार...
अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कृती समितीकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आले.अनेक दिवसांपासून संबंधित धरणग्रस्त न्यायाची मागणी करत शेतकरी अमरावतीच्या मोर्शीत आंदोलनाला बसले होते. मात्र शासन-प्रशासनाने त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने संबंधित...
अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. या प्रकरणात, ईडीने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, सुमारे १२ कंपन्या, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि...
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ कलम रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘कलम ३५ अ...
दिल्ली मद्य धोरण योजनेतील आरोपी अमनदीप सिंग धल याच्याकडून पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहायक संचालक पवन खत्री यांना अटक केली. ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात लाचखोरीची तक्रार...
प्रसिद्ध ‘मिस वर्ल्ड’ ही स्पर्धा यंदा काश्मीरमध्ये होणार आहे. मंगळवार. २९ ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘मिस वर्ल्ड- २०२३’ स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मिस...
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाने दडी मारलेली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस न पडल्यामुळे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने...
एखाद्या व्यक्तीची संकटातून सुटका करायचीच असेल तर, त्याला देवदूत कुठेही भेटू शकतो. असेच काहीसे रविवारी बेंगळुरू-दिल्ली या विस्तारा कंपनीच्या विमानात झाले. या विमानातील एका दीड वर्षांच्या मुलीचा श्वासोच्छवास मध्येच...
भारताने चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्यानंतर त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. यात काँग्रेसने इस्रो या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देण्यासाठी आटापीटा...