श्रीलंका अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारत वारंवार श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे भारत श्रीलंकेला करत असलेल्या मदतीचे चीनने कौतुक केले आहे....
बुधवार,८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. त्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती, असा शिवसेनेने दावा केला होता. मात्र, ही गर्दी शिवसेनेनं पैसे देऊन जमवली,...
विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा देण्याचे कार्य केले जाते. नवा भारत घडविण्याची ही वाटचाल कशी आहे याचे कथन...
मुंबई या शहराचं नाव घेतलं की आपल्याला आठवते ती गर्दी, कधीही न थांबणारं शहर, अथांग समुद्र पण त्यातही डोकावतो तो इतिहास. आणि डोळ्यासमोर उभे राहतात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात...
अँबेसिडर कार म्हटलं की आपल्याला साधारण १०-१५ वर्ष जुना काळ आठवतो. पांढरी अँबेसिडर कार ऐटीत चालली आहे. त्या गाडीत मंत्री किंवा अधिकारी बसलेत. गाडीवर लाल- निळ्या लाईट्स लावलेल्या आहेत,...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टोलवला नामकरणाचा मुद्दा
औरंगाबादचे नाव संभाजीनगर तेव्हाच करेन जेव्हा ते संभाजी महाराजांना आदर्श वाटेल, अभिमानास्पद वाटेल. नाहीतर नाव बदलायला काय, आता मी बदलू शकतो. पण...
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना वादग्रस्त विधान केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकरणात अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने प्रतिक्रिया...
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याची माहिती...
राजीव गांधी १९८७मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेले असताना त्यांच्यावर तिथल्या नौदल अधिकाऱ्याकडून झालेल्या हल्ल्याचे छायाचित्र सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले होते. ते छायाचित्र काढणारे श्रीलंकेचे छायाचित्रकार सेना विदानागामा...
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पिकची खरेदी विक्री पाहता मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे...