कारगिल विजय दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आणि भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै...
वरळीत 'सॉफ्ट टच स्पा' मध्ये हत्या करण्यात आलेल्या पोलीस खबरी गुरूसिद्धप्पा वाघमारे याने आपल्या जीवनात अनेक शत्रू पाळून ठेवले होते, हे शत्रू कुठल्याही क्षणी आपला घात करतील म्हणून गुरूसिद्धप्पाने...
दूध आणि ज्यूस वितरण करणाऱ्या आनंद कुमार राज यांच्या इन्स्टाडे फूड अँड बिवरेज कंपनीने फारुख मलिक यांच्या आयरस सेंटर कंपनीची १० लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली श्रीनगर येथील शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी...
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराला नुकताच पूर्णविराम मिळाला. बांगलादेश सुप्रीम कोर्टाने ५६ टक्के आरक्षण कोटा रद्द करत ७ टक्क्यावर आणला. यानंतर सर्वत्र शांतात पसरली. दरम्यान, हिंसाचार...
डोंबिवलीतील पलावा सिटी मध्ये राहणाऱ्या एका ३८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनियरने अटल सेतू वरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. करुतुरी श्रीनिवास असे या इंजिनियरचे नाव...
वरळीतील स्पा मध्ये झालेल्या पोलीस खबरी गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे हत्येप्रकरणी स्पा मालकाला अटक करण्यात आली असून एकाला ठाण्यातून तर तीन जणांना राज्याबाहेरून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.वरळी...
मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.
बोरिवली पूर्वमधील मागाठाणे मेट्रो स्टेशन विरुद्ध...
मँचेस्टर पोलिसांनी मँचेस्टर विमानतळावरील आपत्कालीन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल मुस्लिम समुदायातील चौघांना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. तथापि, व्हिडिओचा वापर इस्लामवाद्यांकडून...
भारताच्या महिला तिरंदाजी संघाने पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रमवारीत चांगली कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर यांनी एकत्रितपणे भारताला १,९८३ गुण मिळवून दिले आहेत. यासह भारतीय संघ...
पुणे जिल्ह्यासह शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले असून प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये असं आवाहन त्यांना...