बार्ज पी ३०५ दुर्घटना प्रकरणी भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही सदर प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची...
त्रिपुरा राज्यातून पहिल्यांदाच उत्तम प्रतिच्या फणसाची निर्यात लंडनला केली जात आहे. ईशान्य भारतातील शेती उत्पन्नाला चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्रिपुरातून १.२ मेट्रीक टन फणसाची निर्यात केली जात...
नागपुरचे सुपुत्र आणि जेष्ठ संगीतकार ‘रामलक्ष्मण’ जोडीतील संगीतकार लक्ष्मण अर्थात विजय पाटील यांचे आज (२२ मे) नागपूर येथे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेंद्र...
कालच्या दिवसात ओडिशाची राजधानी, भूबनेश्वर येथील नागरिकांनी शून्य सावली दिनाचा आनंद घेतला. त्यावेळी अनेकांनी फोटो काढले. हे फोटो आता समाजमाध्यमांवर देखील प्रसिद्ध झाले आहेत.
याबाबत माहिती देताना पथानी समंत तारांगणाचे...
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-१९ वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-१९ वरील आयुर्वेदिक औषधासाठी...
गेली दोन वर्षे सलग कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका पडला आहे. गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे नुकसान केले होते. ठाकरे सरकारकडून त्या वादळाची नुकसान भरपाई अनेकांना आजतागायत मिळाली नाही....
या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर २०२१ पर्यंत किमान सर्व प्रौढांचं लसीकरण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे. देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित...
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब...
भारत सरकारने इंडियन व्हेरिअंट म्हणून उल्लेख केलेला प्रत्येक मजकूर त्यांच्या संकेतस्थळावरून उतरवण्याचे आदेश अनेक मोठ्या समाज माध्यम कंपन्यांना दिले आहेत. इंडियन व्हेरिअंट असा उल्लेख कोणताही पुरावा नसताना केला असल्याचा...