27 C
Mumbai
Monday, July 6, 2026

Team News Danka

47350 लेख
0 कमेंट

‘…म्हणून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची गरज आहे!’

रविवारी काबूलहून १६८ लोकांना घेऊन भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) परतीच्या विमानाने गाझियाबाद हिंडन हवाई तळावर उतरले. त्यातील काही लोक हे हिंदू, शीख धर्माचे आहेत. त्यांना भारतात आणण्यामागील कारणमीमांसा देताना...

टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!

शाळा गेली दीड वर्षे बंद आहेत, तरी महापालिकेतील शाळांसाठी आता पालिकेने चक्क टॅब घेण्याचा घाट घातलेला आहे. सध्याच्या घडीला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निविदा माध्यमातून टॅब खरेदी होणार आहे. या टॅबची...

भाई जगतापांचा काँग्रेसच्याच नितीन राऊत यांना झटका

महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नाही, याची प्रचीती वारंवार येत असते. आता कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी आपल्याच काँग्रेस पक्षाचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना लक्ष्य करत...

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून तोट्यात असून या तोट्यात अजून वाढ होत आहे. तोट्यात जात असलेल्या एसटीला आधार देण्यासाठी राज्य सरकार खासगीकरणावर समाधान मानत आहे. कर्मचारी संघटनांचा खासगीकरणाला हितसंबंध जपून...

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. या विजेत्या संघातील खेळाडूंची नावे सरकारी शाळांना देण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने १०...

दोन लसी घेऊनही गणेशोत्सवासाठी आरटीपीसीआर?

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉल मध्ये प्रवेश दिला, रेल्वेने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश...

हे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने दादर येथील प्रसिद्ध मच्छीमार्केट तोडले. हे मार्केट पाडण्याआधी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. या आधीही अशाप्रकारची कारवाई महानगर पालिकेकडून करण्यात आली...

अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुभाष जाधव होते. आत्महत्येआधी सुभाष जाधव यांनी पत्राच्या स्वरूपात त्यांना होत असलेल्या त्रासाची...

कुपोषणामुळे आणखी मृत्यू झाले तर लक्षात ठेवा!

राज्यामध्ये आता कुपोषणामुळे कुणाचाही मृत्यू झाल्यास सरकारवर कडक कारवाई केली जाईल. ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाने असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता कुपोषणामुळे एकाचाही मृत्यू झाल्यास राज्य सरकारवर कडक कारवाई...

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल का गेले ईडी कार्यालयात?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची करडी नजर असतानाच, आता राष्ट्रवादीचे दुसरे दिग्गज नेतेही ईडीच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज (२३ ऑगस्ट) दुपारी...

Team News Danka

47350 लेख
0 कमेंट