दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सिंघू बॉर्डरवर प्रदर्शनकर्ते आणि स्थानिक यांच्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आहे. या प्रकरणात हिंसा थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या पोलिसांवरही प्रदर्शनकर्त्यांनी हल्ला...
आजपासून संसदेच्या आर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरूवात झाली. आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. अभिभाषणावर १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला, भाषणादरम्यान घोषणाबाजी करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. २६ जानेवारीला...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज मुंबई लोकल संदर्भात नवीन घोषणा केली. १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा आम जनतेसाठी खुली करण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु वेळेची मर्यादा अजूनही तशीच राहणार आहे....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर मेट्रोच्या कामात दिरंगाई करण्यावरून हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला आणि मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी...
भारताने शेजारधर्मादाखल श्रीलंकेला कोविड-१९चे पाच लाख डोसेस पुरवले आहेत. भारताने शेजारील देशांना मैत्री खातर कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा करायला सुरूवात केली आहे.
जगातील सर्वात मोठा लस उत्पादक असलेल्या भारताच्या सिरम...
दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर चालू असलेल्या शेतकरी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रवक्ते, नेते राकेश टिकैट यांचा तोल ढळला आणि त्यांनी एका माणसाच्या कानफटात लगावली. या माणसाची अजून ओळख पटलेली नाही.
"तो माणूस...
काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथापन यांना त्यांच्या याचिकेसंदर्भात हमीभावाविषयी सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला. न्यायालयाने प्रथापन यांना, शेतकऱ्यांना मिळत असलेला हमीभाव काढण्याची तरतूद नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमकी कुठे आहे?...
चीनच्या माओवादी सरकारने २२ जानेवारी २०२१ रोजी नवीन कायदा संमत केला. या कायद्यानुसार, चीनच्या तटरक्षक दलाला परकीय जहाजांवर हल्ला करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
चीनचे अनेक शेजारी देशांशी सीमा...
अमेरिका विमान उत्पादक बोईंगला अमेरिकन सरकारकडून नवे एफ-१५इएक्स लढाऊ विमान भारताला देण्याची परवानगी दिली आहे.
अमेरिकन हवाई दलाने याच विमानांची मागणी बोईंगकडे केली आहे. बोईंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान...
२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात पोलिस प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहे. या संबंधातच आता उत्तर प्रदेश पोलिसांनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकार आणि राजकारण्यांविरोधात एफआयआर दाखल...