27.9 C
Mumbai
Monday, July 20, 2026

Team News Danka

47673 लेख
0 कमेंट

नेस्को कोवीड सेंटरमध्ये डॉक्टर,नर्सेसचे आंदोलन

गोरेगावमधील नेस्को कोवीड सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांनीच आंदोलन पुकारले आहे. कोवीड उपचारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या योद्ध्यांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्या हक्कांसाठी या योद्ध्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रविवार,...

पश्चिम बंगालमधील हिंसा म्हणजे जिहादी मानसिकता

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालांनंतर झालेला प्रचंड हिंसाचार हा राजकीय नाही तर जिहादी मानसिकता दाखविणारा आहे, असा सूर आता उमटू लागला आहे. बंगालमध्ये याआधीही दंगली, जाळपोळ, लुटालूट होत...

ममता बॅनर्जींचे वरातीमागून घोडे

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, सिलिंडर्स आणि कोरोनासंदर्भातील औषधांवरील जीएसटी किंवा सीमाशुल्कात सूट देण्यात यावी, असे पत्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. पण ही सूट...

युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मानखुर्द येथून जप्त करण्यात आलेल्या २१ कोटी किमतीच्या ७ किलो युरेनियमचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या संबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. या...

पतीच्या संशयाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पतीच्या संशयी वृत्तील कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. पत्नीच्या मोबाईलमध्ये ठेवलेला मित्रांसोबतचा सेल्फी बघून पतीने संशय घेतला. म्हणून पत्नीने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या...

काँग्रेसने दिला स्वबळाचा नारा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी भाष्य केले आहे. पक्षाच्या एका आंतर्गत बैठकीत पटोले यांनी काँग्रेस...

पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याने फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक...

लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत

भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपनं कोरोना लढ्यासाठी १५०० कोटी...

यश आलं की राज्याचं,अपयश आलं की केंद्राचं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारकचं कौतुक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी राज्य सरकारकचं कौतुक करत आहेत...

हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

दोन दिवसांच्या बैठकांनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमांता बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज झालेल्या भाजपा विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हिमांता बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात...

Team News Danka

47673 लेख
0 कमेंट