कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. लोकांनी नियमांचे पालन न केल्यास नाईलाजास्तव...
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेना पक्ष सोडला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे...
केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडी सरकारला ‘वसुलीचे वसुलीने वसुलीसाठी चालवलेले सरकार’ असे म्हटले आहे. दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना...
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप केले आहेत. यामुळे रशिया आणि अमेरिकेचे संबंध हे पुन्हा एकदा खालावणार आहेत. यामुळे चीनशी लढण्यासाठी अमेरिकेच्या...
राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी मंत्रीमंडळातील प्रत्येक नेता सरसावला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी तर थेट रश्मी शुक्ला या भाजपाच्या एजंट...
दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख जयजीत सिंह यांनी मंगळवारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसुख हिरेन केसमध्ये त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. मनसुख हिरेन याची हत्या...
महामार्ग बांधणीचा वेग २०१४-१५ मध्ये १२ किमी प्रतिदिन होता, तो आता वाढून ३४ किमी प्रतिदिन या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचला आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी अकरा वाजता एक पत्रकार परिषद घेऊन त्यातून फोन टॅपिंगबद्दल खुलासा केला...
येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहनही जावडेकरांनी...
स्वातंत्र्याबरोबरच भारताची फाळणी झाली. त्याबरोबरच भारतासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असलेली सिंधु नदी आणि तिच्या उपनद्या पाकिस्तानात गेल्या. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असा...