दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा सर्जिकल झाला आहे. इराणने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या दोन जवानांची मुक्तता केली आहे. इराणचे काही सैनिक हे पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या ताब्यात...
स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग हिने काल भारतातील कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याचा खोडसाळपणा केला. मात्र हा प्रकार चांगलाच अंगलटी आला. ग्रेटा थनबर्ग हिने कृषी...
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी आकाशवाणीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळेंकडे सोपवला राजीनामा. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होणे जवळपास निश्चित.
गेले अनेक दिवस काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोलेंकडे...
आपल्याला आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल...
चीनमधील शिंजियांग प्रांतात मुसलमान महिलांवर बलात्कार केले जातात. शिंजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांसाठी चीनच्या कम्युनिस्ट सरकारने 'कॅम्पस' उभे केले आहेत. या कॅम्पसमध्ये महिलांवर बलात्कार करण्याचे धक्कादायक प्रकार घडत असल्याची माहिती...
बुधवारी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितल्यानुसार कर्नाटक राज्यातल्या मांड्या जिल्ह्यात १६०० टन लिथियमचे साठे सापडले आहेत.
मारलागल्ला- अल्लापटना या भागाचे भूपृष्ठीय आणि अर्ध-भूपृष्ठीय सर्वेक्षण ऍटोमिक मिनरल्स डिरेक्टोरेट तर्फे उत्खननासाठी करण्यात...
एल्गार परिषदेतील भाषणात हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात आता देशद्रोहाची कलमे लावून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण एफआयआर महाराष्ट्रात नाही तर योगींच्या उत्तर प्रदेशात दाखल झाला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील, चौरीचौरा येथील घटनेच्या शताब्दी निमित्त काढण्यात आलेल्या पोस्टाच्या स्टँपचे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी चौरीचौरा...
शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा करत असल्याचा खळबळजनक आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. "विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझे ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून...