27 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरबिजनेस

बिजनेस

१४ वर्षांनी संपला काडीपेटीचा वनवास!

काडीपेटी स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची वस्तू. परंतु याच वस्तूची किंमत तब्बल १४ वर्षांनी वधारली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

महागाई भत्ता ३ टक्क्याने वाढवून ३१ टक्क्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता (डीए) मध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली...

मूडीजकडून भारतीय बँकांना शाबासकी

ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने भारतीय बँकिंग व्यवस्थेचा दृष्टिकोन “नकारात्मक” वरून “स्थिर” मध्ये सुधारित केला आहे. मालमत्तेची गुणवत्ता आणि सुधारित भांडवल स्थिर आहे. कोरोनाव्हायरसच्या सुरुवातीपासून मालमत्तेच्या...

चीनच्या अर्थव्यवस्थेवर कोसळली ‘वीज’

वीज संकटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेटमधील मंदीचाही चीनवर मोठा भार पडला आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत चीनचा जीडीपी...

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली. राजधानी दिल्ली येथे ही बैठक पार पडली...

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

"भारत सरकार सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या बाबतीत चांगले काम करत आहे आणि हे निश्चितच हे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त आहे." असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख...

‘अमर्त्य सेन तथ्यावर बोलत नाहीत, ही चिंतेची बाब’

"तथ्यांच्या आणि डेटाच्या आधारावर बोलण्याऐवजी काही तज्ज्ञ  स्वतःच्या वैचारिक चौकटींमधील कैदी होऊन बसले आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे." असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत....

‘ज्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे, त्या खासगी कंपन्याच होत्या!’

सार्वजनिक क्षेत्रातील ज्या उपक्रमांचे (पीएसयू) खासगीकरण केले जात आहे, ते प्रत्यक्षात खाजगी क्षेत्रानेच तयार केलेले आहेत, असे स्पष्टीकरण मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी...

रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक

डबघाईस आलेल्या एअर इंडियाला आपल्या पंखाखाली घेण्यासाठी टाटाने टाकलेले पाऊल यशस्वी ठरले आणि त्यांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली वरचढ ठरली. याचा सर्वाधिक आनंद रतन...

फोर्डच्या कर्मचाऱ्यांना टाटा तारणार?

तामिळनाडू सरकार चेन्नईतील मरैमलाई नगर येथे फोर्ड इंडिया वाहन कारखान्याच्या संभाव्य अधिग्रहणाबाबत टाटा समूहाशी चर्चा करत आहे. असे एका उच्च सरकारी सूत्राने गुरुवारी इकॉनॉमिक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा