महाराष्ट्रातून गुंतवणूक राज्याबाहेर गेल्याच्या आरोपांच्या गदारोळातच दोन नवीन प्रकल्प राज्यात येत आहेत. केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती...
देशातील खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु सरकार या दिशेने सातत्याने असे काही निर्णय घेत आहे, ज्यामुळे सामान्यांना दिलासा मिळू शकेल.
साखरेची महागाई...
देशात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने शेअर बाजाराकडेही लोकांचा कल वाढत चालला आहे. आशियातील पहिली आणि एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियाने आर्थिक...
देशातील सुप्रसिद्ध कंपनी डाबर इंडिया आता मसाल्यांच्या व्यवसायात उतरणार आहे. कंपनीने बादशाह मसाला कंपनीचा ५१ टक्के हिस्सा खरेदी केला असून, हा करार जवळपास ५८८...
दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधी १९,५०० कोटी रुपये किमतीच्या जवळपास ३९ टन सोन्याची विक्री झाली असल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने म्हटले आहे. या...
लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. ही खुशखबर येता येताच ऋषी सुनक यांच्या घरात...
भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने यावेळी गुगलवर ९३६.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्लेस्टोअर धोरणांबाबत आपल्या पदाचा...
गेल्या सहा दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. भांडवल बाजारातील तमाम गुंतवणूकदारांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले....
रविवारपासून देशासह जगभरात चर्चा आहे ती टी- २० विश्वचषक स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अतितटीच्या सामन्याची. काल झालेल्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा...
भू-विकास बँकेतून कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा मिळाला आहे. भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ...