28 C
Mumbai
Friday, September 4, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

चिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यामुळे सारा कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. कोल्हापुरातील कागल तालुक्यात ही घटना घडली असून हा सर्व...

…आणि त्यांनी लांबवले १० मोबाईल, पाकिटे

गर्दीत खिसे कापणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांवरही राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांकडून...

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक...

अबब! मुंबईत ४२ बोगस डॉक्टर्स

बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली आग्रीपाडा पोलिसांनी ४२ बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आगरीपाडा पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सराव करता यावा म्हणून ४२...

…रेल्वे पोलिसांमुळे अखेर मुले आईवडिलांना बिलगली

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या ७ महिन्यांत मध्य रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पळून गेलेल्या ४७७ मुलांची सुटका केली आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकदा...

‘कोकेन’ ऐवजी सापडले ‘सोने’; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन केनियन महिलांना अटक 'कोकेन' अंमली पदार्थाच्या तस्करीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन केनियन महिलांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये एनसीबीला गुप्तांगात कोकेन ऐवजी सोने...

पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

पुण्यातील सुरेश पिंगळे नामक व्यक्तीने स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पोलिसांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार निर्भेळ कंटाळून सुरेश पिंगळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले....

अनिल देशमुख पुन्हा बोलले…

अटकेच्या भीतीने अनिल देशमुख सलग पाचवेळा ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता ईडीसमोर हजर न राहण्याचे कारण त्यांनी दिलेले आहे. बरेच दिवसांपासून गायब असलेले अनिल...

दहावी-बारावी शिकलेल्या डॉक्टरांची गोवंडीत क्लिनिक्स ! वाचा…

कुठलीही वैद्यकीय पदवी नाही, कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसलेल्या डॉक्टरांनी गोवंडीत दवाखाने थाटून गरीब जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने...

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

'राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे' असा घणाघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा