31 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

मुंबई ड्रग्ज माफीयांचे नवे टार्गेट…

मुंबईत ड्रग्जचा सुळसुळाट इतका गंभीर आहे, की हे लोण शाळांपर्यंत पोहोचले आहे. लिमलेटच्या गोळ्यांसारखा गांजा, चरस नाक्या नाक्यावर उपलब्ध होऊ लागले आहे. अनेक पॉश...

जरांगे करतायत, शिंदेंची प्रशंसा…

मस्साजोगमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी छेडलेले अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहील्याच दिवशी आंदोलनात सहभागी झालेल्या गावकऱ्यांना...

बिभिषणांचे भय हवेच!

श्रीराम सेनेतील महाबलींनी रावणच्या साम्राज्याचा नि:पात केला, लंका उद्ध्वस्त केली. परंतु बिभिषण नसता तर रावणाचा सर्वनाश होऊ शकला नसता. रावणाचा अंत शक्य नसता. तिथे...

पवार साहेब तुम्ही तरी स्वाभिमानाच्या बाता करू नका

‘एखाद्याला थोडा तरी स्वाभिमान असता तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असता’, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे...

हे साहित्य संमेलन की भंपकांचा तमाशा?

दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांनी गाजते आणि वाजते आहे. राजकीय नेत्यांच्या...

विदेशी बायकोचे उपद्व्याप, गोगोईंच्या डोक्याला ताप?

काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते, गौरव गोगोई यांच्या विदेशी पत्नीची, तिच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांचे लग्न ही आता खासगी बाब...

पवारांच्या ‘त्या’ कर्तृत्त्वाचा सूत्रधार कोण होता ?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला. यात अमेरिकी डीप स्टेटचा सहभाग होता. हा विषय सध्या तुफान चर्चेत...

छे शीतयुद्ध कसले? हे तर सांस्कृतिक बदलाचे झटके…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध चालू असल्याची चर्चा जोरात आहे. मुळात हे शीतयुद्ध नसून मंत्रालय आणि प्रशासनाच्या संस्कृतीत होत असलेला...

राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

श्रद्धाजंली अर्पण करून मोकळे झाले. अहो जयंतीच्या दिवशी अभिवादन करायचे असते, मुजरा केला असता तरी कौतुक झाले असते. मनात श्रद्धाभाव नसताना औपचारिकता पार पाडायला...

हा गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा दोष !

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातच शिवसेनेच्या विभाजनाची सुरूवात झाली. ती प्रक्रिया अजून थांबताना दिसत नाही. ही गळती थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काय केले? पक्ष सोडून बाहेर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा