25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियाभारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील...

भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील…

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंवर त्यांच्याच देशात टीका व नाराजी

Google News Follow

Related

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत शानदार विजय मिळवला आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित कामगिरी करत एकही सामना न गमावता हा विजय मिळवला. विशेषतः, तिलक वर्माने नाबाद ६९ धावा करत सामना जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर कुलदीप यादवने शानदार मारा करत ४ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानमध्ये संतप्त प्रतिक्रिया

भारताच्या विजयानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचा संताप उफाळून आला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी चाहते आपल्या संघावर राग व्यक्त करताना दिसत आहेत.

एका व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी चाहता म्हणतो, “भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील. आमच्यात हिंमत नाही; आम्ही भारताविरुद्ध जिंकू शकत नाही. आमचे वंशजही त्यांना हरवू शकणार नाहीत. क्रिकेट हा आमचा एकमेव आनंद होता, तोही भारताने हिरावून घेतला. आम्ही त्यांच्या जोड्यांच्या लायक देखील नाही.”

हे ही वाचा : 

“देशाचे नेते फ्रंटफूटवर फलंदाजी करतात तेव्हा…” मोदींबद्दल काय म्हणाला सूर्यकुमार?

भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक

“ओवैसी बंधू कोल्हापुरात नकोत”

मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीची नरेंद्र मोदींनी लिहिली प्रस्तावना

दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही चाहते आपला राग अधिक तीव्रतेने व्यक्त करताना दिसतात. एका युवकाने म्हटले, “त्यांना तोफांना बांधून उडवून दिलं पाहिजे.” तर दुसरा म्हणतो: “आम्ही सहा दिवसांपासून राग आवरतोय, आता ऐकावंच लागेल. आम्ही भारताविरुद्ध कधीच जिंकू शकत नाही, हेच सत्य आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा