30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरराजकारणआता किराणा माल मिळणार ठराविक वेळेतच

आता किराणा माल मिळणार ठराविक वेळेतच

Google News Follow

Related

राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीर ठाकरे सरकारने कडक निर्बंधांच्या नावाखाली टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. आता त्यात सरकारने किराणा मालाच्या दुकांनांना देखील सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

आता लस ‘यौवनात’

नवाब मलिकांची हकालपट्टी करा’

कुराणातील आयती संबंधात न्यायालयीन लढा व वस्तुस्थिती

भारत सरकारकडून ‘सिरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला अर्थसहाय्य

याबाबत बोलताना ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले,

लोक किराणाच्या नावाखाली उगाचच फिरताना आढळले आहेत. लोकांनी निष्कारण फिरणे टाळले पाहिजे. त्यासाठी सकाळी ७ ते ११ या चार तासांसाठी किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक करण्याची गरज आहे.

अशा प्रकारचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

यामुळे आता महाराष्ट्रातील किराणा मालाची दुकाने ठराविक वेळेसाठीच उघडी राहणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स, यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतून किराणा मालाच्या दुकांनांना सूट देण्याता आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही नागरिक उगाचच रस्त्यावर फिरताना आणि गर्दी करताना आढळले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा