30.2 C
Mumbai
Saturday, May 16, 2026
घरराजकारण

राजकारण

ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात

भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सांगितले की मेट्रोमॅन ई श्रीधरन मुख्यमंत्री पदापासून कोणतेही पद भूषवू शकतात. राज्यव्यापी विजय यात्रेच्या पार्श्वभूमीवर केरळचे प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना सांगितले...

उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी ओवैसींची तयारी

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेशमध्ये शिवपाल यादव यांची भेट घेतली. शिवपाल यादव हे समाजवादी पार्टीचे (एसपी) संस्थापक आणि...

‘उजवी’कडे झुकतेय काँग्रेस, सपाची तरुणाई ?

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे मित्र पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपाच्या राष्ट्रवादी एजेण्ड्यावर अनर्गल टीका करत असताना सर्वपक्षीय तरुणाई मात्र नेतृत्वाला फार...

पंतप्रधानांच्या उपस्थितीत पाच राज्यातील निवडणुकांची चर्चा

पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

भाजपा पुन्हा एकदा आपली मजबूत पकड बसवेल

गुजरातमध्ये चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील नगरपालिकेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी...

ममता बॅनर्जींच्या पुतण्याला सीबीआयची नोटीस

ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा नरुला यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळशाच्या तस्करीच्या आरोपाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यास सांगितले...

“उद्धवजींचे सरकार ना रामाचे, ना भिमाचे, ना काही कामाचे” – रामदास आठवले

रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि...

“अल्लाह को २०११ में पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना” – जितेंद्र आव्हाड

"अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना" असे वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या...

मोदींनी केली कृषी कायद्यांची पाठराखण

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांची पाठराखण केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की शासनाने हवामानानुसार पिके घेण्याचे धोरण अवलंबण्यास सुरूवात करावी. देशाला खाद्यतेल...

“अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे”

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भूमिकेला विरोध केला आहे. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये बोलत असताना त्यांनी, "अमिताभ बच्चन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा