31.5 C
Mumbai
Tuesday, June 16, 2026
घरराजकारण

राजकारण

आधुनिक तंत्रज्ञानाला ‘ना-ना’

जग आधुनिकतेच्या वाटेवर धावत असताना तंत्रज्ञानाला विरोध करत डिजीटल युगात आदिम युगाचा पुरस्कार करण्याची अहमहमिका काँग्रेस, डावे तसेच तथाकथित पुरोगामींमध्ये लागलेली आहे. २०१४ पासून...

अखेर उस्मानी विरोधात देशद्रोहाचा एफआयआर…पण उत्तर प्रदेशात

एल्गार परिषदेतील भाषणात हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या शर्जील उस्मानी विरोधात आता देशद्रोहाची कलमे लावून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण एफआयआर महाराष्ट्रात नाही तर...

चौरीचौराच्या शताब्दी बद्दल पोस्टाचे स्टँपद्वारे अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील, चौरीचौरा येथील घटनेच्या शताब्दी निमित्त  काढण्यात आलेल्या पोस्टाच्या स्टँपचे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले. यावेळी...

बाळासाहेबांचा फोटो वापरून शिवसेनेची खंडणीखोरी?

शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा करत असल्याचा खळबळजनक आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. "विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझे ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले...

महाविकास आघाडीत पदांवरून ‘मारामारी’

काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन घासाघीस सुरु आहे. त्याचे पडसाद आता महाविकास...

“नौटंकी बंद करा” देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला ठणकावले.

पेट्रोल, डिझेलवर शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनावर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. "सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल...

केजरीवाल सरकार दंगेखोरांच्या पाठीशी?

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने दिल्लीच्या डीटीसी बसेस (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) या पोलिसांच्या वापरातून काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. डीटीसीच्या बसेस या पोलिसांच्या आणि...

भारतीय क्रिकेट टीमची ट्वीटरवर फलंदाजी

भारतीय कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरातून सेलिब्रेटींची अहमहमिका लागली आहे. यांना सडेतोड प्रत्युत्तर देत, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन हॅशटॅग...

जेपी नड्डा केरळ दिग्विजयावर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसाच्या केरळ दौऱ्यावर आहेत. एप्रिल-मे २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमध्येही विधानसभा निवडणूका आहेत....

मुंबई लोकल बंद पण महाविद्यालये सुरु?

मुंबईत १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये ५०% क्षमतेवर सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमित वर्ग आणि...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा