32 C
Mumbai
Wednesday, May 27, 2026
घरराजकारण

राजकारण

राजस्थानची अंतिम मतदार यादी जाहीर

राजस्थानमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली असून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया भारताचा निवडणूक...

‘शर्टलेस काँग्रेसी’ असे म्हणत काँग्रेसने गांधीजींचा शेअर केला फोटो!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ दरम्यान झालेल्या ‘शर्टलेस’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर महात्मा गांधींचा फोटो शेअर करून आपल्या...

ठाकरे बंधूंमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून कडवटपणा?

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी ठाकरे ब्रँडची जबरदस्त चर्चा झाली. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणे किती आवश्यक आहे, यासंदर्भातील बातम्यांचा रतीब घालण्यात आला....

भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरींचा विजय

भिवंडीतील भिवंडी-निजामपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून भाजपला अनपेक्षित धक्का बसला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नेते नारायण चौधरी यांनी विजय...

एआय समिट म्हणजे काँग्रेससाठी अँटी इंडिया!

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय समिटदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आरोप केला की काँग्रेस...

दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे ‘उघडे’ आंदोलन

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान शुक्रवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. समिट सुरू असतानाच झालेल्या या आंदोलनामुळे कार्यक्रमस्थळी काही...

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्ऱ्यात होणार स्मारक

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जमीन अधिग्रहित केली जात असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार तिथे महाराजांचे भव्य स्मारक उभारणार...

ठरलं! काँग्रेस नेते भूपेन बोरा भाजपा मध्ये करणार प्रवेश

आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश...

‘राहुल गांधी भारताच्या सुरक्षिततेसाठी सर्वात धोकादायक’

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका करताना म्हटले आहे की, “राहुल गांधी हे भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक व्यक्ती...

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा; मविआचा एक तरी खासदार निवडून येईल?

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा