26 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरराजकारण

राजकारण

मुंबईला बांग्लादेशी व रोहिंग्यामुक्त करणार

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आपला विकासनामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या...

सर्वप्रथम एमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुरखाधारी महिलेला तर बसवा!

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाब परिधान करणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल असे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या...

उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

मुलीला तिकीट दिलं नाही, पण पक्षाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. म्हातारं झाल्यामुळे पक्षाला आपली गरज संपली, अशी वेदना व्यक्त करत उबाठा शिवसेनेचे माजी...

सुळे–पवार एकत्र आल्याने संभ्रम

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समन्वयाची शक्यता व्यक्त होत...

धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीला दिलेली नाही

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पसरवली जात असलेली माहिती चुकीची असून धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीला दिलेली नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे....

वीएचपीचा ममता दिदींवर हल्लाबोल

विश्व हिंदू परिषद आणि भाजपाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीवर केलेल्या टिप्पण्यांनंतर शनिवारच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला. नेत्यांनी ममता बनर्जीवर केंद्रीय एजन्सीजच्या...

ममता बॅनर्जीनी कोळसा तस्करीचे आरोप सिद्ध करावेत

पश्चिम बंगालच्या भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी सुवेंदु अधिकारी आणि प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ चट्टोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे की, कोळसा तस्करी...

उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं काम सांगा, ३ हजार घ्या!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी...

राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सभागृहाचा गैरवापर सहन केला जाणार नाही

“पंजाबचे डीजीपी, जालंधर पोलीस आयुक्त आणि स्पेशल डीजीपी सायबर सेल यांना नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण आणि संबंधित सर्व कागदपत्रे...

मीरा-भायंदर जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशीची करा

माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांच्या एका अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका घोटाळ्यात गोवण्याचा कट रचण्यात आला होता,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा