25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारण

राजकारण

मोदींनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी...

देवेंद्रच मुंबईचा धुरंधर

राज्यातील सर्वात मोठी आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई महापालिका) निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी मुंबईच्या...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर #रसमलाई होतेय ट्रेंडिंग; विषय काय?

महाराष्ट्रातील महानगर पालिकेचे निवडणूक निकाल समोर येताच बहुतांश ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजपा आणि...

“विकासाच्या राजकारणाला जनतेने पाठिंबा दिला…”

महाराष्ट्रात २०२६ च्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. या निकालांकडे जनतेने विकासाला दिलेला कौल म्हणून...

महानगरपालिकांत धुरंधर भाजपाची कमाई १२३० जागांची

  “आपण आपलाच विक्रम मोडू,” असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी केले होते. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे...

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६ च्या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार कामगिरी करत आघाडी घेतली असून शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक निकाल जाहीर...

संजय राऊतांना आवाज देणारे नवनाथ बन विजयी

राज्यातील महानगरपालिकेंचे निकाल समोर येत असतानाच मुंबईत भाजपा- शिवसेना पक्षाचा महापौर असणार हे निश्चित झालेले आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मानखुर्द परिसरातून रिंगणात असलेले...

पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का

आज जाहीर झालेल्या प्राथमिक निकालांनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पार्टीने जोरदार कामगिरी करत स्पष्ट आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे अजित...

ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग, भाजप महायुती बहुमताकडे

राज्यात आज सुरू असलेल्या मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांवरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सकाळपासून समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार अनेक महत्त्वाच्या...

“भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वाईट बोलणारे राहुल गांधी देशाची माफी मागणार का?”

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) तिसऱ्या तिमाहीतील भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले. अपेक्षेपेक्षा अधिक वाढीचे कौतुक केल्यानंतर भाजपने यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा