महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रिय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी देखील...
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब...
"अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा हे या संपूर्ण प्रकरणातील हिमनगाचं केवळ टोक आहे." अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल...
गृहमंत्र्यांच्या शासकीय कार्यालय आणि निवासस्थानातून खंडणी प्रकरणातले पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु आहे असा धक्कादायक आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी...
‘नावडतीचे मीठ अळणी’, अशी एक म्हण आहे मराठीत. अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेवाद्वीतीय संपादक गिरीश कुबेर यांच्या मोदीद्वेष्ट्या अग्रलेखांचा घाणा पाहून ही म्हण आठवल्याशिवाय...
उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना, राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. पंधरा दिवसांच्या प्राथमिक चौकशी नंतर जर...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपांसंदर्भात आता सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात...
तृणमुलचा हात असल्याचा भाजपाचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका चालू आहेत. या निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा उद्या पार पडेल. त्यापुर्वी भाजपाने आज त्यांची...