‘नावडतीचे मीठ अळणी’, अशी एक म्हण आहे मराठीत. अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेवाद्वीतीय संपादक गिरीश कुबेर यांच्या मोदीद्वेष्ट्या अग्रलेखांचा घाणा पाहून ही म्हण आठवल्याशिवाय...
उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना, राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. पंधरा दिवसांच्या प्राथमिक चौकशी नंतर जर...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपांसंदर्भात आता सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात...
तृणमुलचा हात असल्याचा भाजपाचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका चालू आहेत. या निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा उद्या पार पडेल. त्यापुर्वी भाजपाने आज त्यांची...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर येथील कोविड रुग्ण विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांवरील याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपात सीबीआय चौकशी व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला...
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर, डॉक्टर जयश्री पाटील यांनीदेखील या प्रकरणात याचिका दाखल...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य...