केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडी सरकारला ‘वसुलीचे वसुलीने वसुलीसाठी चालवलेले सरकार’ असे म्हटले आहे. दिल्लीतील एका पत्रकार...
राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी मंत्रीमंडळातील प्रत्येक नेता सरसावला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी तर थेट...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळी अकरा वाजता एक पत्रकार परिषद घेऊन...
महाराष्ट्रात सध्या अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाशी संबंधित अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी...
कोरोनामुळे शाळा बंद असताना देखील मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन वर्षांसाठी शालेय पोषण आहारासाठी कंत्राट दिल्यामुळे महानगरपालिकेवर टीका करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबई...
शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जमणार नाही. प्रसारमाध्यमं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन थेट ममता बॅनर्जी सरकारला आव्हान दिले आहे. पश्चिम...
कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडनी महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे....
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची...
गोवा राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात ७ पैकी ६ नगरपालिकांत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
गोव्यात एकूण १३ नगरपालिका आहेत....