गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात...
महाराष्ट्रात गेले दोन दिवस हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. त्रिपुरा येथे घडलेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्राला वेठीस धरले गेले आहे. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली....
बिहारमध्ये २०१६ पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. दारूबंदीचा एक परिणाम गेल्या आठवड्यात बिहारमध्ये पाहायला मिळाला, बिहारमध्ये २४ जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला आहे....
एलेनाबादची पोटनिवडणूक ही पराभवानंतरही भाजपासाठी का चांगला संदेश आहे? जाटबहुल भागात भाजपने केलेली चांगली कामगिरी काय सांगते? शेतकरी आंदोलनावर याचा काय परिणाम होईल? या...
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोप करताना त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा घणाघात केला आहे. मलिक यांनीही त्याला...