छत्तीसगड मध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २२ जवानांनी आपले प्राण गमावले, ३३ जवान गंभीर जखमी झाले आणि परत एकदा नक्षलवादाचा प्रश्न...
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला दिल्लीपर्यंत पोहोचवणारा अजिंक्य योद्धा, ईश्वरदत्त सेनापती राऊ अर्थात पहिले बाजीराव पेशवे! कथा, कादंबऱ्या आणि सिनेमांनी या देदीप्यमान योध्याला फक्त...
५ एप्रिल १९९३ हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक दिवस ठरला. त्या रात्री दिव्या भारतीचे निधन झाले. आपल्या घराच्या खिडकीतून ती...
3 एप्रिल 1981 रोजी प्रदर्शित झालेल्या चेतन आनंद दिग्दर्शित 'कुदरत ' या चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय असल्याने हा पुनर्जन्माची गोष्ट सांगणारा चित्रपट आजच्या ग्लोबल...
१९९६ चा क्रिकेट विश्वचषक. 'भारत आणि पाकिस्तान नॉक-आउट सामना'. बेंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३५,००० लोकांची गर्दी पण सर्वत्र शांतता. कारण भारताकडून वेंकटेश प्रसाद, जवागल...
रत्नशास्त्र हा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. फार पूर्वीपासून याचे महत्व लोकांनी जाणले आहे. राजे रजवाडे देखील लोकांना रत्न भेट म्हणून द्यायचे. या रत्नांची...
महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांची दिलखुलास मुलाखत. या मुलाखतीमध्ये त्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली आहे. मच्छिमारांचे प्रश्न काय आहेत...