31 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

‘भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी दबाव आणणार नाही’

‘भारत सरकारने परवानगी न दिल्यास सन २०२५मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यासाठी आयसीसी बीसीसीआयवर दबाव आणणार नाही,’ असे आयसीसीआयने स्पष्ट केले आहे....

फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद चार महीन्यात जाणार? | Dinesh Kanji | Uttam Jankar | Mahayuti | Supriya

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीला जनतेने उदंड यश दिले. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे...

हिंदू मुलाशी प्रेम केले म्हणून मुस्लीम तरुणीची तिच्या भावांकडून हत्या

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथील एका मुस्लीम समाजाच्या मुलीने हिंदू समाजाच्या मुलाशी प्रेमसंबध असल्याच्या कारणावरून त्या मुलीच्या दोघा भावांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह...

‘संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले!’

आपल्या विचित्र प्रतिक्रियांमधून सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहणारे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी नव्याने चिखलफेक केली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक परदेशातील फोटो...

I.N.D.I.A. मध्ये भरलेल्या ताटावरून मारामारी

जी-२० परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते पण त्यावरून इंडी आघाडीत मात्र चांगलीच जुंपली. कुणी जेवणाला पोहोचले तर कुणाला इच्छा...

पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?

मराठा आऱक्षणाचा विषय तापतोय, किंबहुना तापवला जातोय. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सत्तेत असतात तेव्हा मराठा आऱक्षणाचा मुद्दा धसास लावण्याच्या नावाखाली सरकारची पूर्णपणे...

मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

सत्तेवर असताना ज्यांना मंत्रालयापर्यंत जाणे झेपले नाही त्या उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा बांध आठवला आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आठवले आहेत. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी...

रोहीतजी वाघनखांचे श्रेय घेण्यापूर्वी थोरल्या पवारांना विचारलेत का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघनखे पुन्हा भारतात येतायत. गेली अनेक दशके ही वाघनखे ब्रिटनच्या व्हीक्टोरीया एण्ड अलबर्ट म्युझियममध्ये...

भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्याशहरावर आलीय वाडगा धरण्याची वेळ

भारतावर ब्रिटनने एकेकाळी राज्य केले. भारताला गुलाम केले, इथून प्रचंड लूट केली त्याच ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर बर्मिंगहॅम आज दिवाळखोर झाले. काय म्हणणार याला?

१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

देशाचे नाव बदलण्यासाठी ऐन गणेशोत्सवाच्या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनाचा घाट घालण्यात आला असल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय माहीती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा