मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांना सल्ले दिले जात आहेत. कशाप्रकारे तोडगा काढता येईल, कशापद्धतीने हा प्रश्न मिटवता येईल हे सांगितले जात आहे. पण...
एकनाथ शिंदे, फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार काही दिवसांत पडेल, काही महिन्यांत पडेल असा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. पण सरकार पडले...
मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडी आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आगमन झाले तेव्हा शिउबाठाचे नेते, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदीत्य...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी १९८० मध्ये केली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता कोणाची होती ? सलग काँग्रेस पक्ष सत्तेत...
मुंबईला महाराष्ट्रापासून अलग करण्याची आवई बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली. मविआमधील घटक पक्षांनी मुंबईत नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर ही अफवा पसरवली. अनीतीने वागणाऱ्यांना नीती आयोगाच्या...
मुंबईत विरोधी पक्षांची दोन दिवसांची बैठक होत असून त्यात मोदी सरकारला कसे सत्तेतून खाली खेचायचे याचा काही अजेंडा चर्चिला जाईल अशी अपेक्षा असताना राहुल...
भाजपा हरवण्यासाठी मुंबईत एकत्र आलेले २८ पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव पाहण्यासाठी, भाजपाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी प्रचंड आसुसलेले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात मध्ये...
काँग्रेसला गांधी-नेहरु खानदान देशापेक्षा मोठे आहे. अनेकदा आपल्या उक्ती-कृतीतून काँग्रेस नेते हे दाखवत असतात. चांद्रयान-३ च्या यशामुळे काँग्रेस नेते बावचळले आहेत. एका बाजूला या...
पावसाळ्यामुळे वज्रमुठ सभा स्थगित केल्याचा दावा मविआच्या नेत्यांनी केला होता. परंतु निर्धार सभांना मात्र पाऊस बाधा नसावी. त्या व्यवस्थित सुरू आहेत. हिंगोलीतील निर्धार सभेत...