महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतीक्षित निकाल गुरूवारी लागला. शुक्रवारी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शुक्रवारी शनी शिंगणापूरला गेले. शनी देवावर तेलाचा अभिषेक करून त्यांनी...
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिला. त्यानंतर या निकालाचा किस काढण्याचे काम जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आणि मार्मिक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने १६ आमदारांच्या अपात्रेबाबत बहुप्रतिक्षित निकाल दिला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे या निर्णयाने पुरेसे स्पष्ट केले. एका...
गुजरातमधून गेल्या ५ वर्षांत ४० हजार मुली बेपत्ता झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. सगळीकडे त्यामुळे खळबळ उडाली. त्याच दरम्यान महाराष्ट्रात तीन महिन्यात गायब...
१६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आधीच जाहीर करून टाकलेले आहे, तरीही लोकांची उत्सुकता काही कमी...
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केरळ स्टोरी चित्रपटाच्या निमित्ताने टीका केली की, नेत्यांनी हा चित्रपट मोफत दाखवला पण महाराष्ट्र शाहीर त्यांना माहीतही नाही. केदार...
महाड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केलेच पण त्यात ते पोलिसांवर राग काढताना दिसले. बारसूत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना लाठीमाराचा हिशेब द्यावा...