झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे त्यावेळी एका पत्रकाराला वार्तांकन करण्याबाबत पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि त्याच्यावर एफआयआर दाखल केला. महाराष्ट्रातील मविआ सरकारची आठवण करून देणारी ही घटना होती