पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महातो यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, “ममता बॅनर्जी भाषा आधारीत राजकारण करत आहेत, हे त्यांना शोभत नाही. बंगालचा सर्वात मोठा विश्वासघात कोणी केला असेल, तर तो ममता बॅनर्जींनीच.”
भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही: मोहन भागवत







