महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात टायगर सफारी करत असताना वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडे यांना दुर्मीळ अशा काळा बिबट्याचे दर्शन तब्बल दोन वेळेला...
मुंबईत १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये ५०% क्षमतेवर सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमित वर्ग आणि...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या मायदेशासाठी पुन्हा एकदा बॅटिंग करायला मैदानात उतरला आहे. यावेळी मैदान मात्र बावीस यार्डाचे क्रिकेटचे नसून हे मैदान ट्विटरचे...
टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण...
धरणं आणि तलाव यांच्यामार्फत आपल्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, अभ्यासातून असे लक्षात येत आहे, की ते आपल्या जल संरक्षिततेला...
दिल्लीकडे येणारी पंजाब मेल अचानक रेवाडी कडे वळवण्यात आली. त्यावरून गहजब उडाल्यानंतर रेल्वेने या प्रकाराला तांत्रिक अडचण म्हटले आहे.
“काही तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी वळवावी...
एल्गार या शब्दाचा अर्थ निकराची लढाई किंवा जोरदार हल्ला असा होतो. आता स्वतंत्र भारतात हा एल्गार कशासाठी होतोय? हा प्रश्न खरंतर विचारायचा अधिकार आपल्याला...
कोविड-१९ महामारीच्या काळात कोरोनापासूनच्या खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्यामुळे टीव्ही अथवा सिनेमागृहांत न दाखवला जाऊ...
चायनीज तुरूंगात तेंझीन न्यिमा या भिक्खुचा मृत्यु झाल्याचे कळल्यानंतर फ्रान्समधल्या तिबेटी नागरिकांनी चीनी दूतावासासमोर निदर्शने केली.
केवळ १९ वर्षीय तिबेटीयन भिक्खुचा दुर्दैवी मृत्यू चीनच्या तुरूंगातील...
यूपीएच्या कार्यकाळात देशात सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदू समाजाचा द्वेष करणारे टोळके सत्ता राबवित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. यूपीएच्या २००४ ते...