महाराष्ट्रात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक भागांमध्ये नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटीने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. “आपली बस, आपली सेवा” ही नवी मोहीम १...
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रविवारी पहाटे मोठी दुर्घटना टळली. स्विस इंटरनॅशनल एअरलाईन्स च्या झुरिचकडे जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन आग लागल्याने...
मुंबई… स्वप्नांची नगरी, पण आज त्या स्वप्नांवर गर्दी, ट्रॅफिक, महागाई आणि जागेच्या टंचाईचं मोठं सावट आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत आणि पुढे नवी मुंबईपर्यंत शहर...
हैदराबादस्थित स्काईरूट एरोस्पेस या खासगी अंतराळ कंपनीने आपल्या Vikram-1 रॉकेटच्या प्री-लॉन्च चाचण्यांमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने ‘इंटीग्रेटेड इलेक्ट्रिकल टेस्ट कॅम्पेन’ यशस्वीरीत्या पूर्ण केले...
वादग्रस्त ‘नागरिक हक्क’ संघटना असलेल्या असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईटस (APCR) यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे प्रसिद्ध केलेल्या ‘तथ्यशोधन’ अहवालात असा...
बॉलिवूडमुळे भारताची सिने-राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील इव्हेन्ट इंडस्ट्रीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. तिथे आयोजित केल्या जाणाऱ्या हजारो म्युझिक कॉन्सर्ट्स, म्युझिक फेस्टिव्हल्स आणि पार्टीज...
तमिळनाडू विधानसभा निवडणुकांदरम्यान वेल्लोर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर यावेळी मतदारांना एक अनोखा अनुभव मिळाला. येथे रोबोटने त्यांचे स्वागत केले तसेच मतदान प्रक्रियेतही सहाय्य केले....
केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, अटल पेन्शन योजनेतील एकूण नोंदणीकर्त्यांची संख्या विक्रमी ९ कोटींहून अधिक झाली आहे. वित्त मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक...
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडक शब्दांत फटकारले आहे. मतदानाच्या तोंडावर झालेल्या...