31 C
Mumbai
Thursday, May 28, 2026
घरविशेष

विशेष

कॉन्सर्ट्सच्या आड ड्रग्सचा धंदा, नार्को टेररिझमचा विळखा

बॉलिवूडमुळे भारताची सिने-राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील इव्हेन्ट इंडस्ट्रीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. तिथे आयोजित केल्या जाणाऱ्या हजारो म्युझिक कॉन्सर्ट्स, म्युझिक फेस्टिव्हल्स आणि पार्टीज...

तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये रोबोटकडून फुलं आणि चॉकलेट देऊन मतदारांचे स्वागत

तमिळनाडू विधानसभा निवडणुकांदरम्यान वेल्लोर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवर यावेळी मतदारांना एक अनोखा अनुभव मिळाला. येथे रोबोटने त्यांचे स्वागत केले तसेच मतदान प्रक्रियेतही सहाय्य केले....

अटल पेन्शन योजनेने केला विक्रम, नोंदणी ९ कोटींच्या पार

केंद्र सरकारने बुधवारी सांगितले की, अटल पेन्शन योजनेतील एकूण नोंदणीकर्त्यांची संख्या विक्रमी ९ कोटींहून अधिक झाली आहे. वित्त मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक...

सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जींच्या कृतीवर तीव्र नाराजी

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कडक शब्दांत फटकारले आहे. मतदानाच्या तोंडावर झालेल्या...

महाराष्ट्रात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा जाणवत असताना आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) पुणे केंद्राने दिलेल्या...

पाण्याचा जपून वापर करा; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला तरी येत्या काळात पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे....

दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीच्या विळख्यात कराची

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची ही गजबजलेली राजधानी, सध्या दुहेरी सुरक्षा आव्हानाचा सामना करत आहे. अलीकडील महिन्यांत दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे, तर शहरात दीर्घकाळापासून...

राज्यात उष्णतेचा कहर; सात जण दगावले

महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र भागात उष्णतेमुळे परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक बनली आहे. तीव्र उकाड्यामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण आजारी असल्याची...

मुंबई-पुणे मिसिंग लिंक’वर कार-बसलाच परवानगी

पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, पहिल्या टप्प्यात फक्त कार आणि बस या वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय...

“भारताविरुद्धच्या कृत्यांना प्रत्युत्तर निश्चित!”

पहलगाममध्ये २६ जणांचा बळी घेणाऱ्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, भारतीय लष्कराने बुधवार, २२ एप्रिल रोजी दहशतवादाविरोधात आपला निर्धार पुन्हा एकदा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा