24 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025
घरविशेष

विशेष

मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी

मुंबई पोलिसांनी १० तारखेच्या मध्यरात्रीपासून १२ डिसेंबरपर्यंत रॅली, मोर्चे, आंदोलने यांना परवानगी नाकारली खरी, पण जमावबंदीचे १४४ कलम लागू केलेले असतानाही चांदिवली येथे एमआयएमची...

संजय राऊत शरद पवारांसाठी पुन्हा धावले!

नेमकेचि बोलणे या शरद पवारांच्या ६१ भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले. त्यावेळी भाषणात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमनांची उधळण केली....

ऋतुराजला आला बहर, झळकाविले तिसरे शतक

तडाखेबंद फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या शतकाची नोंद केली आहे. हे तिसरे शतक त्याने केरळविरुद्ध...

बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल

बाळकृष्ण दोशी यांना रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) तर्फे २०२२ मध्ये रॉयल गोल्ड मेडल प्राप्त होणार आहे. हा आर्क्टिटेक्ट क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मान...

तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?

तमिळ आणि मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते आणि त्यांच्या पत्नी लवकरच हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. सीडीएस...

… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद

देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) बँकेच्या खातेदारांसाठी व्यवहार करण्यासंबंधी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार बँक संबंधित...

एमआयएमचा आज मोर्चा निघणार? की पोलिस रोखणार?

शनिवार ११ डिसेंबरला एमआयएमने ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाला आरक्षण आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेच्या संरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढायचे ठरविले आहे. पण दुसरीकडे मुंबई पोलिसांनी...

भारतातील शहरांच्या सुशोभीकरणासाठी आशियाई विकास बँकेचे कर्ज

आशियाई विकास बँकेने (ABD)ने गुरुवारी भारतासाठी २,६४४. ८५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. जेणेकरुन, भारतातील नागरी सेवा सुधारण्यास मदत होईल. आशियाई विकास बँकेने...

आर्यन खान कंटाळला! मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने क्रूझ शिप ड्रग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दिलेल्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी खर्च

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा