30 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेष

विशेष

गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश

गुडगावमध्ये स्थानिक हिंदू समाजाच्या संघर्षाला यश आलं आहे. गुडगावमध्ये मुसलमान समाजाने रस्त्यावर नमाज अदा करण्याला स्थानिक हिंदू समाज विरोध करत होता. गुडगाव प्रशासनाने ८...

‘जय भीम’ चित्रपटात प्रकाश राज यांनी मारलेल्या थपडेमुळे का रागावले लोक?

‘जय भीम’ या चित्रपटावरून सध्या सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे. या चित्रपटातील एका प्रसंगाने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. प्रकाश राज हे यातील...

काय आहे ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’?

सर्वांसाठी सौरऊर्जेच्या तरतुदीवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एक सूर्य, एक जग आणि एक ग्रीड' उपक्रमाचे समर्थन केले. ते म्हणाले की, यामुळे...

मोदीजी, आपण लोकप्रिय आहात, आमच्या पक्षात या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेच, पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांनी आपल्या पक्षात यावे अशी विनंती कुणी केली तर... इस्रायलच्या पंतप्रधानांनी...

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

डोंबिवलीतील फडके रोड वरील प्रसिद्ध अशा दिवाळी पहाट कार्यक्रमावर यावर्षीही गदा आली आहे. एकीकडे कोविड महामारीचे प्रमाण कमी होऊन सर्व परिस्थिती पूर्ववत होत असतानाच...

स्वातंत्र्यवीरांवर होणाऱ्या क्षमापत्रांच्या आरोपाचे सप्रमाण खंडन करणारे अक्षय जोग यांचे नवे पुस्तक

युवा लेखक, सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे: आक्षेप आणि वास्तव' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी म्हणजेच...

हुतात्मा ऋषी कुमारवर बेगुसराईमध्ये अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात लेफ्टनंट ऋषी कुमारयांच्या पिप्रा कॉलनीतील घरावर शोककळा पसरली आहे. वर्षभरापूर्वीच सैन्यात दाखल झालेल्या या २३ वर्षीय जवानाने जम्मू काश्मीरमध्ये...

घरकोंबडे आहेत हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले!

आमदार अतुल भातखळकर यांनी उडविली खिल्ली आम्ही अंडी उबविली होती, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी...

राज्यातील संघर्ष नाट्याचा तिसरा अंक

ठाकरे मंत्रिमंडळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी पहाटे १.०६ वाजता अटक झाली. ईडीकडून त्यांना सतत समन्स पाठवण्यात येत असताना ते गेले चार महिने...

‘आता जायची वेळ झाली’ म्हणणाऱ्या मिस केरळचा दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने झाला मृत्यू

दोन वर्षांपूर्वी मिस केरळ बनलेल्या अंसी कबीरने आपल्या एका व्हीडिओत ‘आता जायची वेळ झाली’ हे लिहिलेले वाक्य दुर्दैवाने तिच्याबाबतीत खरे निघाले. हा तिचा अखेरचा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा