केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अनिल देशमुख प्रकरणातील आपला अहवाल थेट राहुल गांधी यांनाच पाठविला आहे म्हणे. पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील. सही शिक्का...
कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कोरोनामुळे ठप्प झालेले जीवन सुरळीत होत असताना गेल्या दोन वर्षाचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार अजूनही देण्यात आलेले...
गणेशोत्सव तोंडावर असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र किंवा लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र जवळ बाळगावे लागणार आहे. मुंबईहून कोकणात येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना...
टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने पदकाचे खाते उघडले आहे. भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने रौप्य पदक पटकावत नवा इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिक...
मुघल राजवटीच्या नावाने अलिकडे अनेकांना उचक्या लागतात. काहींचा उर भरून येतो. केवळ दोनेक पडीक सिनेमे इतकीच कारकीर्द असलेल्या दिग्दर्शक कबीर खानला मुघलांच्या नावाने लागलेली...
ठाण्यातील ट्रॅफिक वॉर्डनचे तब्बल पंधरा महिन्यांचे पगार अखेर देऊन पूर्ण करण्यात आले आहेत. जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत शिवसेना शासित ठाणे महापालिकेने...
ज्येष्ठ नाटककार, लेखक, पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री दोनच्या सुमारास पवार यांची प्रकृती अस्वस्थ...
वातावरण बदलाचा परिणाम येत्या काळात मुंबईतही जाणवणार असं अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही इशारा दिला की, समुद्राच्या...
टी-२० क्रिकेट मालिका
भारतातील रणजीत सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाच्या कामगिरीची घसरगुंडी सुरू आहे. ओमानच्या दौऱ्यावर असलेल्या मुंबईच्या संघाला यजमान संघाकडून मालिकेत १-२ अशी...
कोरोनाच्या निर्बंध जाचात गणेश मंडळे चांगलीच आर्थिक कोंडीत सापडली आहेत. याच धर्तीवर मंडळांचे मंडपशुल्क माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण शहरात आता अशा...