दिल्लीकडे येणारी पंजाब मेल अचानक रेवाडी कडे वळवण्यात आली. त्यावरून गहजब उडाल्यानंतर रेल्वेने या प्रकाराला तांत्रिक अडचण म्हटले आहे.
“काही तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी वळवावी...
एल्गार या शब्दाचा अर्थ निकराची लढाई किंवा जोरदार हल्ला असा होतो. आता स्वतंत्र भारतात हा एल्गार कशासाठी होतोय? हा प्रश्न खरंतर विचारायचा अधिकार आपल्याला...
कोविड-१९ महामारीच्या काळात कोरोनापासूनच्या खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्यामुळे टीव्ही अथवा सिनेमागृहांत न दाखवला जाऊ...
चायनीज तुरूंगात तेंझीन न्यिमा या भिक्खुचा मृत्यु झाल्याचे कळल्यानंतर फ्रान्समधल्या तिबेटी नागरिकांनी चीनी दूतावासासमोर निदर्शने केली.
केवळ १९ वर्षीय तिबेटीयन भिक्खुचा दुर्दैवी मृत्यू चीनच्या तुरूंगातील...
यूपीएच्या कार्यकाळात देशात सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदू समाजाचा द्वेष करणारे टोळके सत्ता राबवित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. यूपीएच्या २००४ ते...
नेपाळ सरकारने ६७९मेगावॅट क्षमतेचा लोअर अरुण जल विद्युत प्रकल्प सतलज जलविद्युत निगमकडे (एसजेव्हीएन) सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्वेस्टमेंट बोर्ड ऑफ नेपाळच्या (आयबीएन) शुक्रवार दिनांक,...
पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गाळात रुतलेला असतानाच इम्रान खान सरकारपुढे घरगुता आव्हानांना तोंड देण्याचे संकट उद्भवले आहे. इम्रान खान सरकार विरोधात पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकवटले...
भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासीक अशा 'रणजी चषक' स्पर्धेवर यंदा कोरोनामुळे गंडांतर आले आहे. या महामारीमुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या क्रिकेटची रणजी चषक स्पर्धा होणार...
२९ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथील इस्राएल दुतावासाबाहेर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कमी असली आणि यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी...
सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. समाजीक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या...