कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी आता भारतीय रेल्वेही सज्ज झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संबंधीची माहिती दिली. दिल्लीतील दोन रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या...
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार गेल्या दीड वर्षात प्रत्येक गोष्टीसाठी केंद्रच कसे जबाबदार आहे, हे रडगाणे गात आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे कान आता या रडगाण्यामुळे किटण्याची वेळ...
देशभर उसळलेल्या कोरोनाच्या विरोधात सध्या लढाई सुरु आहे. देश या लढाईत एकवटला आहे आणि कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढाईत...
कोरोनाच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची देशभर प्रचंड मागणी आहे. अशातच आता भारतातील एका राज्याने आपल्या राज्यातील नागरिकांना हे इंजेक्शन मोफत उपलब्ध...
९० हजार कोटींचा महामार्ग तयार होतोय
दिल्ली आणि मुंबई यांच्यातील अंतर लवकरच अवघ्या १२ तासांत कापले जाणार आहे. हो, देशातील दीर्घपल्ल्याच्या म्हणजेच १३५० किलोमीटर अंतर...
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळं आता प्रशासनानं काही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. फक्त निर्णय़ घेण्यापुरताच मर्यादित न राहता आता त्यांची अंमलबजावणी होत आहे...
कोविडचा प्रादुर्भाव पाहता जेईई परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा २७, २८ आणि ३० एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु,...
देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शनिवारी उशीरा कोविड आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कोरोनावर उपाययोजना करताना आणि लसीचे...
हरिद्वार येथे सुरु असणारा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरू शकतो. ही बाब लक्षात घेत आरोग्य अधिकारी ते थेट राजकीय नेते मंडळींपर्यंत...
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज ६० हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत आहे. देशभरात वरळी पॅटर्न या नावाने ओळखला गेलेल्या...